Friday, July 1, 2022

ताज्या बातम्या

तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई : गुरुवारी सकाळ पासून मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई पट्ट्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे दुपारनंतर जोर पकडला होता. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कुर्ला...

टॉप न्यूज

राजकीय

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

मुंबई : एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे ३० वे मुख्यमंत्री बनले आहेत. काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर २४ तासांच्या आतच एकनाथ शिंदेंनी...
6,277FansLike
39FollowersFollow
5,514FollowersFollow
1,530SubscribersSubscribe

व्हिडिओ

महामुंबई

महाराष्ट्र

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस यांनी केली मोठी घोषणा

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. यावर आज झालेल्या पत्रकार परिषदेत...

देश

मणिपूरमधील भूस्खलनात १३ जणांचा मृत्यू

इम्फाळ (हिं.स.) : मुसळधार पावसामुळे मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस महासंचालक पी. डोंगेल यांनी दिली. तसेच...

क्रीडा

टी २० मालिकेत भारताची आयर्लंडवर मात

डब्लिन (हिं.स.) : भारत आणि आयर्लंड यांच्यात खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने आयर्लंडवर ४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने २-० ने...

विदेश

इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

लंडन (वृत्तसंस्था) : इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी एकदिवसीय कर्णधार म्हणजे इयॉन मॉर्गनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. इंग्लंडला एकमेव एकदिवसीय चषक जिंकवून देणारा...

संपादकीय

बंड महाराष्ट्राचं; ‘अलर्ट’वर राजस्थान, झारखंड!

अजय तिवारी भारतीय जनता पक्षाने अरुणाचल प्रदेश, मणिपूर, गोवा, मध्य प्रदेश तसेच कर्नाटकमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ मोहीम यशस्वी करून दाखवली. महाराष्ट्रात सावज टप्प्यात आल्यानंतर लगेच निशाणा...

आमचे आधारवड

सिंधुदुर्ग

आता ‘मातोश्री ११ अशी आयपीएल’ टीम बनवा – भाजपा नेते निलेश...

कणकवली : एकीकडे स्वपक्षातूनच अडचणीत आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी जोरदार टोला लगावला आहे. पक्ष चालवणे उद्धव...

रत्नागिरी

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकरिता असलेल्या सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन

रत्नागिरी : राज्य शासनाने नवउद्योजकांसाठी नवनवीन योजना लागू केल्या आहेत. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकरिता विविध योजना असून त्याचा जास्तीत जास्त...

रायगड

माणगावात सापडले आठ जिवंत गावठी बॉम्ब

पहाटेच्या सुमारास आदिवासी वाडीवर धाड बॉम्बशोधक आणि नाशक पथकाची कारवाई ब्रुनो श्वानाची महत्वपूर्ण कामगिरी अलिबाग (वार्ताहार) : माणगाव तालुक्यातील पाणसई इथे पोलीसांनी केलेल्या कारवाईत...

रिलॅक्स

कसं जगायचं, तुम्हीच ठरवा!

वंदना, बरं झालं, लौकर आलीस... आता स्वयंपाक सांभाळ, मी जरा ध्यान... म्हणजे प्रार्थना करायला बसते. मला अजिबात डिस्टर्ब करू नकोस.’ अशा सूचना आमच्या वंदनाला...

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आता नव्या संचात

सुनील सकपाळ देवाला भेटण्यासाठी देवाच्या मूळ अस्तिव असलेल्या जागीच जावं लागतं, असं म्हणतात. महाराजांच्या रायगडाला भेट म्हणजे जणू देवाला जवळून भेटण्याची संधीच. ही संधी भारतीय...

ऊर्मिला कोठारे एका तपानंतर पुन्हा छोट्या पडद्यावर

अभिनेत्री ऊर्मिला कोठारे १२ वर्षांनंतर स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. वैदेही असे तिच्या पात्राचे...

अरुंधतीची लोकप्रियता ही सक्षम अभिनयाची पावती

मनोरंजन : सुनील सकपाळ आई कुठे काय करते? हा सध्या एक राष्ट्रीय प्रश्न बनला आहे. स्टार प्रवाह चॅनेलवर सुरू असलेल्या ‘आई कुठे काय करते!’ शीर्षकाखालील...

कोलाज

गुजरातचे ‘सरदारधाम’ बनले सनदी अधिकाऱ्यांसाठी तीर्थक्षेत्र…

अहमदाबादमध्ये २००० मुलींसाठी दुसरे सरदारधाम तयार होत आहे. त्यामध्ये फक्त मुली आणि मुलीच राहतील. सुरत राजकोट बडोदा आणि कच्छ येथेही सरदार भवन उभे राहत...

शालेय कालखंड

मृणालिनी कुलकर्णी नवीन शालेय वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा! बालक मोबाइलमधून बाहेर पडल्यामुळे शिक्षक, विद्यार्थी, पालक सारेच खूश. बालवाडी ते दहावी हा बारा वर्षांचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यतील...

बाबू

डॉ. विजया वाड “तू नं बाबू! लाजरा बुजरा निसंकोची आहेस.” “हो. आहे. खूप संकोची आहे. मला भीती वाटते.” “कशाची भीती?” “तुम्ही यवढ्या मोठ्या साहेब.” “नि तू सेवक.” “खूप फरक आहे...

बारा पाचाची व्यवस्था आणि राखणदार

अनुराधा परब जन्म आणि मृत्यू यात एका श्वासाचे अंतर. माणूस ज्याला अंत समजतो तीच पुढील जीवनाची नांदी असते, हेच अंतिम सत्य यमाने नचिकेताला सांगितलं. या...

अध्यात्म

साईनाथांचा जीवन संदेश

एकदा साईनाथांनी वांद्र्याच्या बाळाराम मानकरांना तपकरायला एकदा मच्छिंद्रगडावर पाठविले. त्यांनी तेथे वास्तव्य करून अविरत तपाचरण केले. ते...

मनोरंजन

व्हायरल व्हायरल

उमंग

श्रद्धा संस्कृती

सुखदा

शिकू आनंदे

मजेत मस्त तंदुरुस्त

वास्तू वेध

किलबिल