Friday, June 24, 2022

ताज्या बातम्या

अनिल परब ईडीच्या जाळ्यात?

सलग चौथ्या दिवशी अनिल परबांची ईडी चौकशी मुंबई : राज्यात सत्तासंघर्षाचा पेच दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब गेले...

टॉप न्यूज

राजकीय

त्यांच्या केसालाही धक्का लागल्यास घर गाठणे कठीण होईल

नारायण राणेंचा शरद पवारांना इशारा मुंबई (प्रतिनिधी) : बंडखोर आमदार हे सभागृहात येणारच आहेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार आहेत, त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर...
6,277FansLike
39FollowersFollow
5,514FollowersFollow
1,530SubscribersSubscribe

व्हिडिओ

महामुंबई

आणखी चार जणांची आमदारकी रद्द करा

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर १२ आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेने गुरुवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे. शिवसेनेने बोलाविलेल्या बैठकीला हे...

महाराष्ट्र

४८ तासांत १६० हून अधिक जीआर प्रकरणात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा

मुंबई : शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याने, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांनी एका मागोमाग एक...

देश

गुजरात दंगलप्रकरणी नरेंद्र मोदींना सुप्रीम कोर्टाकडून क्लीन चिट

नवी दिल्ली : गुजरात दंगलप्रकरणी नरेंद्र मोदींना सुप्रीम कोर्टाकडून क्लीन चिट देण्यात आले आहे. काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांच्या...

क्रीडा

भारत-श्रीलंका आमनेसामने

कोलंबो (वृत्तसंस्था) : भारतीय महिला संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारत आणि यजमान श्रीलंका यांच्यात टी२० आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. उभय संघांत उद्या...

विदेश

काबुलमधील गुरुद्वारावर हल्ला, दोघांचा मृत्यू

काबुल (हिं.स) : अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुल शहरातील कार्ट-ए-परवान गुरुद्वारावर हल्ला करण्यात आला. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी आहेत....

संपादकीय

राष्ट्रपती पदासाठीची भाजपची सार्थ निवड

देशात एकापाठोपाठ एक कोणत्या ना कोणत्या निवडणुका सुरूच आहेत आणि जवळ-जवळ प्रत्येक निवडणुकीत भाजपची सरशी होत आहे. अलीकडेच झालेल्या राज्यसभेसाठीच्या निवडणुकांमध्येही भाजपनेच बाजी मारली...

सिंधुदुर्ग

आता ‘मातोश्री ११ अशी आयपीएल’ टीम बनवा – भाजपा नेते निलेश...

कणकवली : एकीकडे स्वपक्षातूनच अडचणीत आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी जोरदार टोला लगावला आहे. पक्ष चालवणे उद्धव...

रत्नागिरी

भास्कर जाधवांनी संजय राऊतांना झापले!

रत्नागिरी : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करून सांगतो, आम्ही हार मानणार नाही, आम्ही जिंकणार, आमची संपूर्ण तयारी झाली आहे, आता तुम्ही मुंबईत याच,...

रायगड

माणगावात सापडले आठ जिवंत गावठी बॉम्ब

पहाटेच्या सुमारास आदिवासी वाडीवर धाड बॉम्बशोधक आणि नाशक पथकाची कारवाई ब्रुनो श्वानाची महत्वपूर्ण कामगिरी अलिबाग (वार्ताहार) : माणगाव तालुक्यातील पाणसई इथे पोलीसांनी केलेल्या कारवाईत...

रिलॅक्स

कसं जगायचं, तुम्हीच ठरवा!

वंदना, बरं झालं, लौकर आलीस... आता स्वयंपाक सांभाळ, मी जरा ध्यान... म्हणजे प्रार्थना करायला बसते. मला अजिबात डिस्टर्ब करू नकोस.’ अशा सूचना आमच्या वंदनाला...

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आता नव्या संचात

सुनील सकपाळ देवाला भेटण्यासाठी देवाच्या मूळ अस्तिव असलेल्या जागीच जावं लागतं, असं म्हणतात. महाराजांच्या रायगडाला भेट म्हणजे जणू देवाला जवळून भेटण्याची संधीच. ही संधी भारतीय...

ऊर्मिला कोठारे एका तपानंतर पुन्हा छोट्या पडद्यावर

अभिनेत्री ऊर्मिला कोठारे १२ वर्षांनंतर स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. वैदेही असे तिच्या पात्राचे...

अरुंधतीची लोकप्रियता ही सक्षम अभिनयाची पावती

मनोरंजन : सुनील सकपाळ आई कुठे काय करते? हा सध्या एक राष्ट्रीय प्रश्न बनला आहे. स्टार प्रवाह चॅनेलवर सुरू असलेल्या ‘आई कुठे काय करते!’ शीर्षकाखालील...

कोलाज

तुका झालासे कळस

कोरोनानंतर देहूवरून संत तुकारामांची पालखी २० जूनला पंढरपूरकडे प्रस्थान होणार, त्यानिमित्ताने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे हे स्मरण. मृणालिनी कुलकर्णी सतराव्या शतकात सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या संत...

टक्क्यांची ऐशी तैशी…

काळाच्या प्रवाहात टक्के वाहून जातात. ज्याला दुनियादारी समजली तो तग धरतो. पालकांच्या अनाठायी अपेक्षा मुलांच्या जीवावर उठतात. जे आपण साध्य करू शकलो नाही, ते...

बाबू

डॉ. विजया वाड अजून किती वेळ आहे?” थोड्याशानं मंजूनं विचारलं. आज ती बाबूसोबत होती. स्लममध्ये बाबूचं घर होतं. मंजूला कल्पना होती. बाबू शिपाई होता ना! “ती...

मृत्यू , भीती आणि दैवते

अनुराधा परब निसर्ग आणि मानवाचे नाते परस्परावलंबी आहे. निसर्गामध्ये घडणाऱ्या अनाकलनीय घटनांमागे पराशक्ती काम करत असल्याचा पूर्वापार समज आहे. हा समज तयार होण्यामागे भय भावना...

अध्यात्म

त्यांना चोर सर्व सारखेच

सन १९८२ सालची गोष्ट आहे. श्रावण महिना नाग पंचमीचा दिवस होता. त्यादिवशी आमची ग्रामदेवता श्रीदेव रवळनाथाचा सप्ताह...

मनोरंजन

व्हायरल व्हायरल

उमंग

श्रद्धा संस्कृती

सुखदा

शिकू आनंदे

मजेत मस्त तंदुरुस्त

वास्तू वेध

किलबिल