Wednesday, June 1, 2022

ताज्या बातम्या

लोकसंख्या नियंत्रण कायदा लवकरच येणार

नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याचे आवाहन केले होते. राज ठाकरे यांचा भोंगे आणि...

टॉप न्यूज

राजकीय

शिवसेनेने स्वत:चा फायद्यासाठी फेरफार केले

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता शिवसेनेने स्वत:चा फायद्यासाठी चुकीचे फेरफार करून प्रभाग पाडल्याने मुंबईत काँग्रेस विरुद्ध सेना वाद पेटला आहे. मुंबईत...
6,277FansLike
39FollowersFollow
5,514FollowersFollow
1,530SubscribersSubscribe

व्हिडिओ

महामुंबई

शिवसेनेने स्वत:चा फायद्यासाठी फेरफार केले

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता शिवसेनेने स्वत:चा फायद्यासाठी चुकीचे फेरफार करून प्रभाग पाडल्याने मुंबईत काँग्रेस विरुद्ध सेना वाद पेटला आहे. मुंबईत...

महाराष्ट्र

मुंबई-गोवा मार्गावर दोन टोलनाक्यांवरील टोलवसुली तूर्त रद्द

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीने मुंबई-गोवा मार्गावर टोलविरोधी केलेल्या आंदोलनाला पहिल्या टप्प्यातच फार मोठे यश आले आहे. कणकवली ओसरगाव येथे बुधवारी १ जूनपासून...

देश

लोकसंख्या नियंत्रण कायदा लवकरच येणार

नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याचे आवाहन केले होते. राज ठाकरे यांचा भोंगे आणि...

क्रीडा

अंतिम फेरीतून भारत बाहेर

जकार्ता (वृत्तसंस्था) : गतविजेत्या भारताला आशिया कप हॉकीच्या अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. मंगळवारी विजय गरजेचा असलेल्या सामन्यात त्यांनी दक्षिण कोरियासोबत ४-४ अशी...

विदेश

पुतीन ठणठणीत, रशियाचा दावा

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू झाल्याचा दावा ब्रिटनच्या एमआय ६ या गुप्तचर संघटनेने केला होता. आता हा दावा रशियाने फेटाळून लावला...

संपादकीय

काँग्रेसने लादलेले, कोण हे प्रतापगढी?

महाराष्ट्रातून राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इमरान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केल्यावर काँग्रेस पक्षातूनही कोण हे प्रतापगढी असा प्रश्न सर्वांना पडला. सोनिया गांधी, राहुल आणि...

सिंधुदुर्ग

मुंबई-गोवा मार्गावर दोन टोलनाक्यांवरील टोलवसुली तूर्त रद्द

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीने मुंबई-गोवा मार्गावर टोलविरोधी केलेल्या आंदोलनाला पहिल्या टप्प्यातच फार मोठे यश आले आहे. कणकवली ओसरगाव येथे बुधवारी १ जूनपासून...

रत्नागिरी

भाजपच्या रिफायनरी स्वागत मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

राजापूर (प्रतिनिधी) : भाजपच्या वतीने रविवारी आयोजित केलेल्या रिफायनरी स्वागत मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यासाठी खास मुंबईतून राजापुरात दाखल झालेल्या भाजप प्रदेश सचिव,...

रायगड

नौका लागल्या मुरुड समुद्रकिनारी

मुरुड (वार्ताहर) : १ जूनपासून सरकारने मासेमारी करण्यासाठी बंदी घातली आहे. त्यामुळे मुरुड बंदरामध्ये मच्छीमार बांधवांनी आपापल्या नौका शाकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुरुड...

रिलॅक्स

कसं जगायचं, तुम्हीच ठरवा!

वंदना, बरं झालं, लौकर आलीस... आता स्वयंपाक सांभाळ, मी जरा ध्यान... म्हणजे प्रार्थना करायला बसते. मला अजिबात डिस्टर्ब करू नकोस.’ अशा सूचना आमच्या वंदनाला...

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आता नव्या संचात

सुनील सकपाळ देवाला भेटण्यासाठी देवाच्या मूळ अस्तिव असलेल्या जागीच जावं लागतं, असं म्हणतात. महाराजांच्या रायगडाला भेट म्हणजे जणू देवाला जवळून भेटण्याची संधीच. ही संधी भारतीय...

ऊर्मिला कोठारे एका तपानंतर पुन्हा छोट्या पडद्यावर

अभिनेत्री ऊर्मिला कोठारे १२ वर्षांनंतर स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. वैदेही असे तिच्या पात्राचे...

अरुंधतीची लोकप्रियता ही सक्षम अभिनयाची पावती

मनोरंजन : सुनील सकपाळ आई कुठे काय करते? हा सध्या एक राष्ट्रीय प्रश्न बनला आहे. स्टार प्रवाह चॅनेलवर सुरू असलेल्या ‘आई कुठे काय करते!’ शीर्षकाखालील...

कोलाज

चित्रपटाचं नवं डेस्टिनेशन कोकण

सतीश पाटणकर मराठी चित्रपटसृष्टीत एक जमाना असा होती की, बहुतांश चित्रपट घाटमाथ्यांवरील ग्रामीण बाजावर आधारित असायचे. त्यावेळेस ‘संसार पाखरांचा’ व ‘चानी’ या चित्रपटांचा अपवाद वगळता...

स्वातंत्र्यवीर सावरकर : “मारितां मारितां मरेतो झुंजेन”

मृणालिनी कुलकर्णी २८ मे, महान देशभक्त, जहाल सक्रांतिकारक, ओजस्वी इतिहासकार, थोर साहित्यिक, तत्त्वनिष्ठ राजकारणी, धुरंधर सेनापती, खंदा समाजसुधारक अशा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची जयंती. सावरकरांचे...

पाऊस कोसळे हा…

अनुराधा परब हजारो वर्षांपासून कोकणात अशाच प्रकारे पडत असतो पाऊस, अगदी मुसळधार. दर वर्षी जून ते सप्टेंबर या काळात सरासरी २ हजार मि. मी. पडणाऱ्या...

रिमझिम गिरे सावन…

अमिताभ बच्चन आणि मौसमी चटर्जीचा ‘मंजिल’ (१९७९) ‘आकाश कुसुम’ या १९६५च्या बंगाली सिनेमावर बेतलेला होता. समीक्षकांनी कथानकाचे कौतुक केले आणि अमिताभचा अभिनयही गौरवला. पण...

अध्यात्म

जगात कोण सुखी आहे?

सद्गुरू वामनराव पै इतिहासकालापासून आजतागायत जगात ज्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्याचे एकमेव कारण परमेश्वराबद्दलचे अज्ञान हे...

मनोरंजन

व्हायरल व्हायरल

उमंग

श्रद्धा संस्कृती

सुखदा

शिकू आनंदे

मजेत मस्त तंदुरुस्त

वास्तू वेध

किलबिल