Trending Now
ताज्या बातम्या
दोन दिवस मुंबईकरांना लस नाही
मुंबई : सध्या पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर गुरुवार १२ ऑगस्ट तसेच शुक्रवार १३ ऑगस्ट असे दोन दिवस...
टॉप न्यूज
राजकीय
मंत्रालयातील ‘त्या’ बाटल्या संजय राऊतांनीच मोकळ्या केल्या
निलेश राणे यांची जळजळीत टीका
मुंबई (प्रतिनिधी) : मंत्रालयात सापडलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्यांवरून राजकीय वातावरण पेटताना दिसत आहे. मंत्रालयात दारूच्या सापडलेल्या...
महामुंबई
दोन दिवस मुंबईकरांना लस नाही
मुंबई : सध्या पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर गुरुवार १२ ऑगस्ट तसेच शुक्रवार १३ ऑगस्ट असे दोन दिवस...
महाराष्ट्र
राज्यात १५ ऑगस्टनंतर पुन्हा एकदा मुसळधार
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अलीकडेच आलेल्या महापुराच्या परिस्थितीनंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पण आता मान्सून पुन्हा...
देश
मागासवर्ग निश्चितीचा अधिकार बहाल करणारे विधेयक राज्यसभेतही पारित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यांना मागासवर्ग निश्चितीचा अधिकार बहाल करणारे घटनादुरुस्ती विधेयक राज्यसभेत बुधवारी पारित झाले आहे. लोकसभेत मंगळवारी हे विधेयक मंजूर झालेले आहे.
लोकसभेत...
क्रीडा
मुलांसाठी ७१ टक्के पालक अन्य खेळांसाठीही अनुकूल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये झालेल्या टोक्यो ऑलिम्पिक २०२० मधील भारताच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याच्या भारतीयांच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल झाल्याचं दिसून येत आहे....
विदेश
इराणमध्ये कोरोनाचा हाहाकार; दर दोन मिनिटाला एकाचा मृत्यू
तेहरान: जवळपास दीड वर्षानंतरही कोरोनाचे थैमान सुरू आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाचा जोर पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. इराणमध्ये कोरोनामुळे...
संपादकीय
संस्मरणीय ऑलिम्पिक
संपूर्ण जगाचे लक्ष्य लागून राहिलेली टोक्यो ऑलिम्पिक २०२० क्रीडा स्पर्धा रविवारी संपली. जपानमध्ये झालेली यावेळची स्पर्धा केवळ संपली, असे म्हणून चालणार नाही. भारतासाठी ती...
सिंधुदुर्ग
किरण सामंत महिनाकाठी १ कोटी ८० लाख उकळतो : नितेश राणे
कणकवली (प्रतिनिधी) : अनधिकृत पर्ससिनेट व एलईडी धारक मच्छीमारांकडून प्रत्येकी १० हजार रुपयेप्रमाणे दरमहा १ कोटी ८० लाख रुपये वसूल करण्याचे काम रत्नागिरी येथील...
रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांच्या गाळउपशाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
रत्नागिरी : नटलेले कोकण कायमच पर्यटकांना भुरळ घालते. कोकणच्या सौंदर्यात भर घालतात कोकणातील बारमाही वाहणाऱ्या नद्या आणि नाले. मात्र, गेल्या काही वर्षांत या नद्यांमध्ये...
रायगड
पुरात वाहून गेलेल्या रस्त्याच्या साईडपट्टीकडे दुर्लक्ष
नेरळ (वार्ताहर) : नेरळ एसटी बस थांब्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. त्यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मातीचा भराव टाकून...