Monday, June 21, 2021

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात ‘भगव्या’चं राज्य येत आहे…

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशी जुळवून घेण्याच्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या विनंतीवजा पत्रानंतर आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी खळबळ उडवून...

टॉप न्यूज

राजकीय

महाराष्ट्रात ‘भगव्या’चं राज्य येत आहे…

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशी जुळवून घेण्याच्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या विनंतीवजा पत्रानंतर आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी खळबळ उडवून...
6,277FansLike
39FollowersFollow
5,514FollowersFollow
1,530SubscribersSubscribe

व्हिडिओ

महामुंबई

महाराष्ट्रात ‘भगव्या’चं राज्य येत आहे…

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशी जुळवून घेण्याच्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या विनंतीवजा पत्रानंतर आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी खळबळ उडवून...

महाराष्ट्र

आ. नितेश राणे यांची मीरा-भाईंदरला धावती भेट!

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहराला भाजपचे कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी धावती भेट देत शहरातील एकंदरीत कोविड परिस्थिती व इतर विकासकामांच्या बाबतीतील आढावा...

देश

तेंडुलकर २१व्या शतकातील महान कसोटी फलंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): विक्रमवीर सचिन तेंडुलकर हा २१व्या शतकातील महान कसोटी फलंदाज ठरला आहे. यात सचिनला श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराकडून मोठी स्पर्धा मिळाली. भारत...

क्रीडा

स्नेह राणाची झुंजार फलंदाजी

ब्रिस्टल : स्नेह राणाच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर भारताच्या महिला क्रिकेट संघाने शनिवारी इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी अनिर्णीत राखली. राणाने (१५४ चेंडूंत १३ चौकारांसह नाबाद ८०)...

विदेश

स्नेह राणाची झुंजार फलंदाजी

ब्रिस्टल : स्नेह राणाच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर भारताच्या महिला क्रिकेट संघाने शनिवारी इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी अनिर्णीत राखली. राणाने (१५४ चेंडूंत १३ चौकारांसह नाबाद ८०)...

संपादकीय

मिल्खा सिंग पुन्हा होणे नाही!

महान धावपटू मिल्खा सिंग यांनी १८ जून रोजी उपचारादरम्यान शेवटचा श्वास घेतला. साठीच्या दशकात ट्रॅक अँड फिल्ड प्रकारात अॅथलेटिक्स (धावणे प्रकार) भारताचे नाव आंतरराष्ट्रीय...

विवेकबुद्धी

सिंधुदुर्ग

प्रसाद काय असतो, ते नाईकांना विचारा; आ. नितेश राणे यांचा टोला

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप-शिवसेना यांच्यातील कुडाळ येथील धक्काबुक्कीवरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांना टोला लगावला आहे. नितेश राणे म्हणाले...

रत्नागिरी

अनिल परब यांच्यावर कारवाई करा, अन्यथा संघर्ष अटळ : निलेश राणे

रत्नागिरी (प्रतिनिधी) : पालकमंत्री अनिल परब यांनी सीआरझेडचे नियम धाब्यावर बसवून बांधकाम केले आहे, हे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणले आहे. त्याचे...

रायगड

रायगड जिल्ह्यातील सर्वात उच्चांकी पाऊस पोलादपूरमध्ये

शैलेश पालकर पोलादपूर : रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद पोलादपूर तालुक्यात झाल्याचे पावसाच्या दैनंदिन अहवालावरून स्पष्ट झाले आहे. १८ जून रोजी दिवस...

रिलॅक्स

दीपिका पादुकोण आणि मेरिल स्ट्रीप, दोघीही अभूतपूर्व आहेत!

मुंबई (प्रतिनिधी) : दीपिका पादुकोण केवळ एक आघाडीची अभिनेत्री नाही, तर हजारों युवा मुली आणि महत्वाकांक्षी अभिनेत्रींसाठी प्रेरणा देखील आहे. तिचा व्यावसायिक आणि व्यक्तिगत...

मराठी चित्रपट आनंदी गोपाळला सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

मुंबई : दिग्दर्शक समीर विद्वंस यांच्या आनंदी गोपाळ या चरित्रात्मक चित्रपटाने सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान पटकावला आहे. या चित्रपटाची कथा ही आनंदी गोपाळ...

जैकी श्रॉफ, राजपाल यादव यांचा कॉमेडी चित्रपट ‘हेलो चार्ली’ चा ट्रेलर प्रदर्शित!

मुंबई : अमेझॉन प्राइम व्हिडिओने आपल्या आगामी कौटुंबिक मनोरंजनपट ‘हेलो चार्ली’ चा खळाळून हसवणारा ट्रेलर आज प्रदर्शित केला. या विनोदी चित्रपटात जैकी श्रॉफ, आदर...

स्वीकारणं म्हणजे सोशिकपणा नव्हे – शाल्वी शहा

मुंबई : मराठी सिनेसृष्ठीत दाखल झालेली अभिनेत्री शाल्वी शहा हिचा आगामी सिनेमा ''लॉ ऑफ लव्ह'' आणि जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत केलेली ही बातचीत. शाल्वी...

कोलाज

बेकायदा बांधकामांचा मुंबईला विळखा

स्टेटलाइन : सुकृत खांडेकर मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाड-मालवणी येथे चार मजली इमारत कोसळून आठ मुलांसह चौदा जण मरण पावल्यावर बेकायदा इमारती आणि अनधिकृत झोपडपट्ट्यांचा प्रश्न...

सिंधुदुर्ग आणि हत्तींचा वावर

सतीश पाटणकर दोडामार्ग! महाराष्ट्रातील दक्षिणेकडचा अखेरचा ६२ गावांचा तालुका. कोकणातील जवळपास जैवविविधता एकहाती सांभाळणारा. गवारेडे, टस्कर हत्तींच्या प्रभावाखाली असलेला. मराठीसह कोकणी आणि मालवणी बोलणारा. एका सीमेला...

विवेकबुद्धी

चंद्रकांत बर्वे जे विचारापासून चेवले। जे आचारापासून भ्रष्ठले। विवेक करूं विसरले। विषयलोभीं॥ संत रामदासांनी १७ व्या शतकात लिहिलेले हे समास आजही लागू आहेत. आता बघाना १० वर्षांपूर्वी सुशीलकुमार...

‘रजनी’

(भाग-६) डाॅ. विजया वाड मानसिकदृष्ट्या अपंग मुलांची शाळा ही कल्पना नाशिकमध्ये १९७७ सालात नवी होती. त्यावेळी रजनी सावरकरवाडा या रविवार कारंज्याजवळच्या जागेत नाशिकला मध्यवर्ती ठिकाणी...

अध्यात्म

नाम आणि सत्कर्म

नाम हा सत्कर्माचा पाया आहे तसाच कळसही आहे. भगवंताच्या स्मरणात केलेले कर्म सत्कर्म या सदरात पडू शकते;...

मनोरंजन

व्हायरल व्हायरल

उमंग

श्रद्धा संस्कृती

सुखदा

शिकू आनंदे

मजेत मस्त तंदुरुस्त

वास्तू वेध

किलबिल