Trending Now
ताज्या बातम्या
‘महाराष्ट्राला काळीमा, मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा द्यावा’
मुंबई (प्रतिनिधी): पोलीस महासंचालक दर्जाचा अधिकारी आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांचे नाव घेऊन दरमहा १०० कोटी द्या, अशी मागणी केल्याचे...
टॉप न्यूज
राजकीय
‘महाराष्ट्राला काळीमा, मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा द्यावा’
मुंबई (प्रतिनिधी): पोलीस महासंचालक दर्जाचा अधिकारी आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांचे नाव घेऊन दरमहा १०० कोटी द्या, अशी मागणी केल्याचे...
व्हिडिओ
महामुंबई
परमबीर सिंगांचा लेटर बॉम्ब, राज्य सरकार अडचणीत
मुंबई (प्रतिनिधी) : सचिन वाझे प्रकरणी उचलबांगडी करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी आता आपली नाराजी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवली...
महाराष्ट्र
‘महाराष्ट्राला काळीमा, मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा द्यावा’
मुंबई (प्रतिनिधी): पोलीस महासंचालक दर्जाचा अधिकारी आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांचे नाव घेऊन दरमहा १०० कोटी द्या, अशी मागणी केल्याचे...
देश
वाझेचे गॉडफादर ठाकरेच, खासदार नारायण राणे यांचा जाेरदार प्रहार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या राज्यात सचिव वाझे प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणावरून विरोध सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. या प्रकरणामुळेच मुंबईचे पोलीस...
क्रीडा
सिंधूकडून निराशा, ऑल इंग्लंड बॅडमिंटन खुली स्पर्धा; पुन्हा सेमीफायनलमध्ये पराभूत
बर्मिंगहॅम (वृत्तसंस्था): भारताची अव्वल बॅडमिंटनपटू, जगज्जेती पी. व्ही. सिंधूकडून यंदा अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, ऑल इंग्लंड बॅडमिंटन खुल्या स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत तिला...
विदेश
कोरोनाची तिसरी लाट आल्याने फ्रान्समध्ये लॉकडाउन, मागील वर्षी मार्च, नोव्हेंबरनंतर आता...
पॅरिस - भारताबरोबरच जगभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा...
संपादकीय
कोकणवासीयांत व्यावसायिकता हवी
कोकणी बाणा : सतीश पाटणकर
सिंधुदुर्गातील काही पर्यटनस्थळांवर हजारो पर्यटक येत असतात. कस्तुरी मृगाच्या कुपीत चिजा दडलेल्या असतात; परंतु त्या मृगालाच माहिती नसते की, आपल्याकडे...
सिंधुदुर्ग
“…पण त्यांचा अंत वाईट असतो; जाणते समजणारे नेते महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर...
मुंबई : गद्दारी करून ठाकरे सरकारमध्ये बसलेत त्यांना अपेक्षित यश कधीच मिळणार नाही, हेराफेरी करणाऱ्यांना सुरूवातीला यश मिळतं, पण त्यांचा अंत वाईट असतो, स्वत:ला...
रत्नागिरी
शिमगोत्सवासाठी चाकरमान्यांना कोरोना चाचणी सक्तीची
रत्नागिरी (प्रतिनिधी) : शिमगोत्सवासाठी गावी जाणा-या चाकरमान्यांना कोरोना चाचणी सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावात येण्यापूर्वी ७२ तासांपूर्वी केलेल्या चाचणीचा अहवाल देणे बंधनकारक...
रायगड
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : रायगड पोलिसांच्या पुनर्विचार याचिकेवर 17 डिसेंबरला...
अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड पोलिसांच्या पुनर्विचार याचिकेबाबत असलेली आजची सुनावणी ही पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता 17 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे रायगड...