Trending Now
ताज्या बातम्या
पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा
बाडमेर (वृत्तसंस्था) : संपूर्ण जगात कोरोनाचं सावट आहे. प्रत्येक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. पण अशात पाकिस्तानच्या कुरापती मात्र सुरू आहेत. राजस्थानच्या बाडमेर...
टॉप न्यूज
राजकीय
सरकारचे डोके सरकलेय काय?; निलेश राणेंचा संताप
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कोरोनाची साथ आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वेळोवेळी करण्यात येणारे नियम आणि त्यात केले जाणारे बदल यामुळे प्रचंड संभ्रम आहे....
महामुंबई
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी हायकोर्टात २१ ऑगस्टला सुनावणी
मुंबई (प्रतिनिधी) : सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल दोन विविध याचिकांवर येत्या २१ ऑगस्टला सुनावणी घेण्याचं शुक्रवारी निश्चित करण्यात आले. सर्वोच्च...
महाराष्ट्र
चाकरमान्यांच्या कोकण प्रवेशाला इंडियन मेडिकल असोसिएशनचा आक्षेप
रत्नागिरी (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून लाखोंच्या संख्येने चाकरमान्यांना कोकणात सोडण्यात येत आहे. यावर आता थेट इंडियन मेडिकल असोसिएशननेच आक्षेप घेतला आहे. कोरोना संसर्गाचा...
देश
पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा
बाडमेर (वृत्तसंस्था) : संपूर्ण जगात कोरोनाचं सावट आहे. प्रत्येक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. पण अशात पाकिस्तानच्या कुरापती मात्र सुरू आहेत. राजस्थानच्या बाडमेर...
क्रीडा
विराटला अटक करा; न्यायालयात याचिका दाखल
चेन्नई (वृत्तसंस्था) : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला अटक करण्यात यावी अशी एक याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. विराट आणि...
विदेश
रशियात १२ ऑगस्टला जगातील पहिल्या कोरोना लसीची नोंदणी
मॉस्को (वृत्तसंस्था) : जगात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यातच रशियातून एक अत्यंत आनंदाची बातमी आली आहे. ब-याच दिवसांपासून लोक ज्या...
संपादकीय
अग्रलेख : नव्या शैक्षणिक धोरणाचा प्रसार व्हावा!
प्रत्येक देश आपल्या शिक्षण व्यवस्थेची आपल्या राष्ट्रीय मूल्यांशी सांगड घालत आपल्या उद्दीष्टांच्या पूर्ततेसाठी काम करत पुढे जातो. देशाची शिक्षण व्यवस्था आपल्या वर्तमान...
सिंधुदुर्ग
सरकारचे डोके सरकलेय काय?; निलेश राणेंचा संताप
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कोरोनाची साथ आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वेळोवेळी करण्यात येणारे नियम आणि त्यात केले जाणारे बदल यामुळे प्रचंड संभ्रम आहे....
रत्नागिरी
चाकरमान्यांच्या कोकण प्रवेशाला इंडियन मेडिकल असोसिएशनचा आक्षेप
रत्नागिरी (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून लाखोंच्या संख्येने चाकरमान्यांना कोकणात सोडण्यात येत आहे. यावर आता थेट इंडियन मेडिकल असोसिएशननेच आक्षेप घेतला आहे. कोरोना संसर्गाचा...
रायगड
निसर्गग्रस्तांच्या मदतीसाठी रायगड जिल्हा प्रशासनाची आणखी ५० कोटींची मागणी
अलिबाग (प्रतिनिधी) : निसर्ग चक्रीवादळात २५ टक्के आणि ५० टक्के घरांचे नुकसान झालेल्या आपदग्रस्तांना नवीन निकषानुसार वाढीव मदत दिली जाणार आहे. मात्र...